वादळी वाऱ्यामुळे भिमनी येथील आरो प्लांट चे पत्रे उडाले

वादळी वाऱ्यामुळे भिमनी येथील आरो प्लांट चे पत्रे उडाले


पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी

तालुक्यात 9 जून रोजी वादळी वाऱ्याने कहर माजविला, या वादळात अनेकांची घरे कोसळली, तर अनेकांची छपरे उडाली. विजेचे खांबही कोसळल्याने वीजही काही काळ खंडीत राहिली.

तालुक्यातील भीमनी येथील जलशुद्धीकरण संयंत्राचे पत्रे उडून गेल्यामुळे आरो प्लांट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामस्थांनी नुकसान भरपाई करून आरो प्लांट तात्काळ सुरू करावा अशी मागणी केली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू