पोस्ट्स

नंदुरबार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नदी नाल्यातून नंदुरबार जिल्ह्यात अंतयात्रा, आदिवासी विकास मंत्र्यांच्या क्षेत्रातील भयान वास्तव

इमेज
नदी नाल्यातून नंदुरबार जिल्ह्यात अंतयात्रा, आदिवासी विकास मंत्र्यांच्या क्षेत्रातील भयान वास्तव Daraaraa24 नंदुरबार : आदिवासी विकास मंत्री यांच्या क्षेत्रात आदिवासींना अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या नाल्यातून ग्रामस्थ दोरीच्या साहाय्याने जीव मुठीत धरून अंत्ययात्रा नेण्याची वेळ आली आहे. अंत्यविधीसाठी तब्बल १५ तास वाट पहावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातून समोर आला आहे. हा प्रकार आदिवासी विकास मंत्री यांच्या क्षेत्रातील असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  ८ तारखेला गावात धावजी उखाराव नाईक या व्यक्तीचं अल्पशा आधाराने निधन झालं होतं. त्यावेळी त्यांची अंत्ययात्रा चक्क वाहत्या नाल्यातून न्यावी लागली. नवापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस असल्यामुळे वागदे गावालगत नाल्याला पूर आला. येथील धावजी नाईक हे अल्पशा आजाराने मयत झाले. त्यांचा अंत्यसंस्कार १५ तास करता आला नाही शनिवारी पाण्याच्या जोर कमी झाल्याने ग्रामस्थांनी नाल्यातून चार फूट खोल पाण्यातून दोराच्या साहाय्याने मला जीव मोठे धरून स्मशानभूमी गाठली. नंदुरबार जिल्ह्यातील आजही अनेक ग...