पावसाची संततधार: जनजीवन विस्कळित

पावसाची संततधार: जनजीवन विस्कळित





दरारा 24 तास 

पोंभुर्णा:गेले दोन दिवसांपासून विदर्भात धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

 पावसाचा जोर पुन्‍हा वाढल्याने सर्वच नद्यांचे पाणी वाढू लागले आहे. पोंभुर्णा, मुल, गोंडपिपरी , सावली तालुक्यांत अतिवृष्टी तर इतर ठिकाणी जोरदार पावसाने झोडपून काढल्याचे वृत्त आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू