महाराष्ट्रातील गडचिरोली येथे मोठी चकमक, 12 नक्षलवादी ठार
दरारा 24 तास न्युज नेटवर्क गडचिरोली:महाराष्ट्रातील गडचिरोली येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाल्याची बातमी आहे. 6 तासांहून अधिक काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. चकमक संपल्यानंतर झडतीदरम्यान 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. याशिवाय मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "Daraara "आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: Daraara"/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
0 टिप्पण्या
Thanks for reading